अमरावती : पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप पिके संकटात
अमरावती, ७ सप्टेंबर (हिं.स.) : पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पिके अक्षरशः अखेरच्या घटका मोजत आहेत. ऐन पीकवाढीच्या आणि उत्पादननिर्मितीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. स
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001