- पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही लवकरात लवकर परतण्याचा सल्ला नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) - जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचे
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त बिहारमध्ये 13,480 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विकासकामांचा शुभारंभ पाटणा, 24 एप्रिल (हिं.स.) - मागील दशक हे भारतासाठी पायाभूत सुविधा विकासाचे दशक ठरले. या आधुनिक पायाभूत सुविधा विकसित भारताचा पाया मजबूत करत आहे,
पाटणा, 24 एप्रिल (हिं.स.) - पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही
पाकिस्तानच्या विरोधात मोठे राजनैतिक पाऊल नवी दिल्ली, 23 एप्रिल (हिं.स.) : पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत झालेल्या सीसीएसच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार भारताने सिंधू करार पुढे ढकलला असून पाकिस्तानी नाग
Enter your Email Address to subscribe to our newsletters
युगवार्ता
नवोत्थान
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आज, शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्च-स्तरीय बैठक झ
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे आज, शुक्रवारी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपद
रायपूर, 25 एप्रिल (हिं.स.) : केंद्रीय सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. हेलिकॉप्टर्स, ड्रोन, वैद्यकीय कर्मचारी आणि अत्याधुनिक युद्धतंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मोहिम राबवली जात आहे. नक्षलवादाच्या मुळावर घाव घालणे, विशेषतः या
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : वक्फ दुरुस्ती कायदा 2025 प्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या कायद्याच्या विरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. वक्फ स
दिंडोरी, 25 एप्रिल (हिं.स.)। - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्यातील वणारवाडी या ठिकाणी शेतामध्ये गवत काढत असलेल्या वीस वर्षीय युती वरती सायंकाळी बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिडोरी राज्य मार्गावरील वनारवाडी पाटाजवळ
मुंबई, 25 एप्रिल, (हिं. स.) : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने वर्ल्ड ट्रेड सेंटरसोबत सामंजस्य करार करून तरुण उद्योजक व स्टार्ट-अप्सना सक्षम करण्यासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. यशस्वी उद्योग व व्यापार हे समृद्ध राष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. यासाठी
रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा रत्नागिरीतील मुख्य कार्यक्रम आता शनिवारी सकाळी १० ऐवजी दुपारी सव्वाबारा वाजता होणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ ८०० नागरिकांना मिळाला आहे. उद्या, शनिवार, दि. २६ एप्र
रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या मच्छीमारी नौकांना एलईडी लाइट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी आढळून आले. राज्याच
रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : घराजवळच तीव्र उतारावर ट्रॅक्टर उलटल्याने त्याच ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागीच ठार झाला. आज सकाळी हा अपघात झाला. प्रमोद पांडुरंग मांजरेकर (५१) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. प्रमोद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई,
रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून सुरू झाले
रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : आगामी पावसाळ्यात अतिवृष्टीने नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना व खबरदारीच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती कृती आराखडे बनविण्याच्या सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजापूर उपविभागीय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)। जम्मू व काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्देवी मृत्यू पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंग्लंडमधील लंडन शहरातील इंडिया हाऊस येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सामाज
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर हॉस्पिटल, गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केइएम हॉस्पिटल, लोकमान्य टिळक म्य
लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण असताना पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथील मार्गट चेकपोस्टजवळ एका वाहनाजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे.तर, तीन जण जखमी झा
लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापला आहे.शिवाय केंद्र सरकारने सुद्धा पाकिस्तान विरुद्ध अनेक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.या सर्व कारवायांमुळे पाकिस्तानी सैन्यात प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळे प
लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, शिमला करारासह अनेक द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे
लाहोर , 24 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यांचं पाणी बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचललं आहे. त्याशिवाय भारतीय सैन्य दलाकडून कुठल्याही क्षणी स्ट्राइक
लाहोर , 23 एप्रिल (हिं.स.)।जम्मू काश्मीरच्या पहलागमजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केलं.तसंच, पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)।काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. सर्व स्तरावरून य घटनेचा निषेध केला जात आहे.देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी घडलेल्या या भयानक घटनेनंतर अभिनेता शाहरुख खानने दे
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)। 'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार आहे. पण त्याआधी मालिकेत ऑफ फील्ड काय घडलंय ते बघू. अथर्व मीराच्या बोलण्याने आपल्यात बदल घडवत आहे. अथर्व साखरपुड्याच्या आधीचे विधी करायला तयार झालाय. साडी श
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट येत्या ९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता.मात्र, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर सरकारने मोठा
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)। उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटातील उन्हाळ्याची सुट्टी अधिक रंगतदार करणारे 'समर हॅालिडे’ गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला
सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपचे आयोजन सिंधुदुर्गात पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा सिंधुदुर्ग, 25 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने येत्या १० ते १३ मे या कालावधीत कुडाळ येथे कोकणरत्न बॅडमिंटन ट
बंगळूरू , 25 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलच्या ४२ व्या सामन्यात चिन्नास्वामी स्टेडियमववरील आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने एक खास पराक्रम केला आहे. या सामन्यात विराटने ३५०० धावा पूर्ण केल्या आहेत. २००
बीसीसीआयने पाठवले आयसीसीला पत्र नवी दिल्ली , 25 एप्रिल (हिं.स.)।जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.आयसीसी स्पर्धेतील
कोलकाता , 24 एप्रिल (हिं.स.)।पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. एवढेच नाहीतर, या स्पर्धेत पाकिस्तान खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी
मुसलमानांची मानसिकता ही त्यांच्या कुराणातून निर्माण झालेली आहे. जे अल्ला मानत नाहीत आणि जो मूर्ती पूजक आहे त्याला जीवे मारण्याची शिकवण दिली जाते. मुसलमान समाज मुस्लिमेतर समाजाला केवळ दोन पर्याय देतो. इस्लाम धर्माचा स्वीकार करा अन्यथा मरण स्वीकारा.
मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेव्हज शिखर परिषद आणि व्हेज बाजाराविषयी... भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगतातला एक आघा
महान नेते आणि संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उंची आणि महानता समजून घेण्यासाठी त्यांचा योग्य दृष्टीकोनातून अभ्यास केला पाहिजे. अनेक प्रसंगी जनतेची दिशाभूल करण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांनी आणि राजकीय पक्षांनी त्यांचा चुकीचा उल्लेख केला
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय म्हणजे उपेक्षित, तेजोहिन अन् सामाजिक चेहरा नसलेल्या समाजघटकांमध्ये मानवी हक्कांबद्दल जागृतता निर्माण करणाऱ्या क्रांतीसूर्याचे उदयच म्हणावे. जाती-पातीच्या विषमतेवर मनुवादी समाजव्यव
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : पुणे हवेली येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमरसिंह पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. अमरसिंह
रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : आंबतखोल (ता. चिपळूण) येथील जंगलात एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला आहे. या मद्याची किंमत २१ लाख ६६6 हजार रुपये आहे. बेवारस स्थिती
रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : शहराजवळच्या कुवारबाव येथे एका व्यक्तीला प्रेमसंबंधाच्या संशयातून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच डोक्यावर आणि कपाळावर बॅटने मारून गंभीर दुखापत केली. ही घटना गेल्या २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सु
नाशिक, 24 एप्रिल (हिं.स.)। : बिलाची रक्कम दिल्यानंतर लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आल्याची चाहूल लागतात त्याने धुम ठोकण्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका आश्रम शाळेत घडले आहे. पोलिसांनी या मुख्याध्याप
Copyright © 2017-2024. All Rights Reserved Hindusthan Samachar News Agency
Powered by Sangraha