नवी दिल्ली, २६ एप्रिल (हिं.स.) : कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आणि यशाचा पाया त्या देशाच्या तरुणाईच्या कामगिरीवर उभा असतो, जेव्हा तरुण राष्ट्र उभारणीत सक्रियपणे सहभागी होतात तेव्हा राष्ट्राचा वेगाने विकास होत असतो आणि ते राष्ट्र जागतिक स्तरावर आपल
- पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही लवकरात लवकर परतण्याचा सल्ला नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) - जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचे
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त बिहारमध्ये 13,480 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विकासकामांचा शुभारंभ पाटणा, 24 एप्रिल (हिं.स.) - मागील दशक हे भारतासाठी पायाभूत सुविधा विकासाचे दशक ठरले. या आधुनिक पायाभूत सुविधा विकसित भारताचा पाया मजबूत करत आहे,
पाटणा, 24 एप्रिल (हिं.स.) - पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही
Enter your Email Address to subscribe to our newsletters
युगवार्ता
नवोत्थान
नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.)।प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर एका गाण्याची कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने संगीतकार रहमान यांना कॉपीराईटसाठी 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तथापि, रहमान यांनी हे आरोप फे
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)। राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तान नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल असे मुख्यमंत्री आणि
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी सोलापुरातील १६९ जण गेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. जम्मू-काश्मीरमधील या पर्यटकांना सोलापुरात सुखरूप आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वयाची भूमिका बजाविण्य
श्रीनगर , 27 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व ट्रेकिंग मोहिमा तात्काळ थांबवल्या आहेत. या निर्णयामुळे हजारो पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम झाला असून, खोऱ्यातील पर्य
चंद्रपूर, 27 एप्रिल (हिं.स.)। राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर
हिंगोली, 27 एप्रिल (हिं.स.)। शासनाने शासन निर्णय निर्गमित करुन 28 एप्रिल हा दिवस 'सेवा हक्क दिन' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलेली आहे. 28 एप्रील रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने या दशकपूर्त
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। सोलापूरकरांची आतुरता असलेल्या विमानसेवेसंदर्भातील महत्वाची माहिती आता समोर आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २६ मेपासून सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, फ्लाय ९१ या प्रवासी
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। राज्यात मागील सहा वर्षांत लाखो विद्यार्थी आणि एक हजार 705 शाळांची संख्या घटली आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने चिंतेची बाब आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या घटू नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.मागील सहा
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। 'श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या घोषात श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. भर उन्हातही महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे दोन वाजता ‘श्रीं’ची का
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। शहरातील बेकायदा 96 बांधकामांपैकी 27 प्रकरणाची सुुनावणी पुर्ण झाली आहे. या इमारतीच्या पथकांच्या माध्यमातून पुुन्हा तपासणी केली जाणार आहे. आठ दिवसात तपासणी आहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी पिण्यासाठी सोडले आहे. ते पाणी हिळ्ळी बंधार्यापर्यंत पोहचले नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारपासून (दि. 24) ते पुढील आदेशापर्यंत नदीकाठचा कृषी पंपाचा विद्युत पुरवठा
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) टेंभू योजनेतून सांगोला तालुक्यातील माण नदीला पाणी सोडावे आणि नदीवर असणारे सर्व बंधारे भरून द्यावेत. या मागणीसाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। धामणगाव आ (ता. बार्शी) येथील शेतात वन्य प्राणी पिकांचे नुकसान करण्यासाठी येऊ नयेत, म्हणून लाकडी दांडक्याला लोखंडी तार जोडून वीजप्रवाह सुरू केल्यानंतर शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला असून, बार्शी तालुका पोलिस ठाण
ओटावा, 27 एप्रिल (हिं.स.)।कॅनडात एक भीषण दुर्घटना घडली आहे. कॅनडात व्हॅंकुव्हर येथे एका स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान एका भरधाव कारने अनके लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे.या घटनेत अनके लोकांचा मृत्यू झाला आहे.तर अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहित
लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण असताना पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथील मार्गट चेकपोस्टजवळ एका वाहनाजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे.तर, तीन जण जखमी झा
लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापला आहे.शिवाय केंद्र सरकारने सुद्धा पाकिस्तान विरुद्ध अनेक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.या सर्व कारवायांमुळे पाकिस्तानी सैन्यात प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळे प
लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, शिमला करारासह अनेक द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे
लाहोर , 24 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यांचं पाणी बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचललं आहे. त्याशिवाय भारतीय सैन्य दलाकडून कुठल्याही क्षणी स्ट्राइक
मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.)। वी. एस. प्रॉडक्शन्स निर्मित आणि मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘बंजारा’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर
मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.)। 'जिगीषा-अष्टविनायक' निर्मित, महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'वाडा चिरेबंदी' या अभिजात नाटकाचे प्रयोग गेली दहा वर्ष मराठी रंगभूमीवर सातत्याने सादर झाले. समीक्षक, प्रेक्षक आणि मान्यवरांनी एकमुखानं
मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.)। सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘शिरडी वाले साईं बाबा’ प्रेक्षकांना श्रद्धा आणि परिवर्तनाच्या प्रवासाला घेऊन जाण्याची हमी देते. साई बाबांची शिकवण देणाऱ्या यामालिकेला सचिन पिळगांवकर या ज्येष्ठ अभिन
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)।काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. सर्व स्तरावरून य घटनेचा निषेध केला जात आहे.देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी घडलेल्या या भयानक घटनेनंतर अभिनेता शाहरुख खानने दे
कोलकाता , 27 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलचा ४४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. पंजाबने पूर्ण २० षटके फलंदाजी करताना कोलकातासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले.पण कोलकाता या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाचा अडथळा आला.
अहिल्यानगर, 26 एप्रिल (हिं.स.)। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून सुरु असलेल्या महावीर कप 2025 च्या विविध क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यामध्ये आयपीएलच्या धर्तीवर डे नाईट
अहिल्यानगर, 26 एप्रिल (हिं.स.)। निमगाव वाघा (तालुका नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त कुस्तीचे मैदान लाल मातीच्या आखा ड्यातील थरारक कुस्त्यांनी रंगले होते. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा जयघोष, आखाड्या भोवती जमलेल्या
नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज माघारीनंतर आता प्रचाराला वेग आला आहे. नाशिकमध्ये आगामी काळात फ्लड लाईट स्टेडियम सह उत्तर महाराष्ट्राची झोनल अकॅडमी
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सांस्कृतिक आणि दूरदर्शन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित WAVES 2025 ही परिषद भारताला जागतिक क्रिएटिव्ह हब म्हणून प्रतिष्ठित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WAVES 2025 ल
माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. ‘WAVES 2025’ ही परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन, भारताला जागतिक M&E सुपरपॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून, भारताला ‘ग्
जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025’ अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. 1 मे ते 4 मे 2025 दरम्यान मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे होणारी
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक हा ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित केला आहे त्
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। न्युरो फिजिशिअन (कै.) डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला आठ दिवस होत आहेत. मात्र, पोलसांच्या तपासाची चक्रे मनीषा मुसळे-मानेच्या भावेतीच फिरत आहेत. या प्रकरणात मनीषाशिवाय आणखी कुणी ‘मास्टर माईंड’ आहे काय, याचा तपास सु
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। संतबाळू मामा यांची पालखी मौजे व्होळे, ता. पंढरपूर येथे मुक्कामी होती. सदर पालखीमध्ये दीड किलो वजनाचे चांदीच्या श्री. संत बाळूमामा यांच्या पादुका होत्या. रात्रीच्या वेळी पालखीच्या संरक्षणासाठी रणजीत माने हे रखवालदार थांबल
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी मनीषाने डॉक्टरांना चिठ्ठी पाठविली होती. घटनेपूर्वी वळसंगकरांनी तिला हॉस्पिटलमधील आपल्या दालनात बोलावून चर्चा केली होती. त्यानंतर तिने चिठ्ठी फाडली. ती मिळविण्यासाठी हॉस्पिट
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : स्त्नागिरीतील एका पोलीस कॉन्स्टेबलने लग्नाचे आमिष दाखवून लग्नास नकार देत पुणे येथील महिला पोलिसाची फसवणूक केली. अमोल मांजरे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलीस भरतीसाठी तो ट्रेनिंग घेत असलेल्या एका अॅकॅडमीत त्
Copyright © 2017-2024. All Rights Reserved Hindusthan Samachar News Agency
Powered by Sangraha