सर्वपक्षीय खासदार जगभरात जाऊन सत्य मांडणार नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : पहलगामपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तान सतत खोटे बोलत आहे. पाकिस्तानचे खोटेपणा उघड करण्यासाठी, भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिष्टमंडळ व
सिक्युरिटी क्लियरन्स कंपनीची मंजुरी तत्काळ रद्द नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.) : पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीला आज, गुरुवारी भारताने जोरदार दणका दिला आहे. भारताच्या 9 विमानतळांमवर सिक्युरिटी क्लियरन्स (सुरक्षा मंजुरी) रद्द करण्यात आली आहे. नागरी उड्ड
* मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार मुंबई, १४ मे (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पा
ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित, आगळीक केल्यास प्रत्युत्तर नवी दिल्ली, 12 मे (हिं.स.) : भारताला कुणीही अणुबॉम्बची भीती घालू नये. आम्ही अणवस्त्र हल्ल्याच्या धमकीला भीक घालत नाही. त्यामुळे भारत “न्यूक्लिअर ब्लॅकमेल” सहन करणार नसल्याचा सज्जड इशारा पंतप्रधान
Enter your Email Address to subscribe to our newsletters
युगवार्ता
नवोत्थान
मल्लकोट्टाई येथील दगड खाणीत झाला अपघात चेन्नई, 20 मे (हिं.स.) : तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील मल्लकोट्टई येथे मेगा ब्लू मेटलद्वारे चालवल्या जाणाऱ्या दगड खाणीत भूस्खलन होऊन 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यासंदर्भातील माहितीनुसार मल्लको
कल्याण, 20 मे, (हिं.स.)। कल्याण पूर्वमधील श्रीसप्तश्रृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दी
नवी दिल्ली , 20 मे (हिं.स.)। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर कठोर कारवाई केली.पण, अद्याप 27 हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडणारे 4 मुख्य हल्लेखोर सापडले नाहीत. त्यांच्या श
नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)। : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (एफएसएसएआय) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अवैधपणे फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. यासह फळांच्या कृत्रिम पिकवण
चंद्रपूर, 20 मे (हिं.स.)।येथील सरदार पटेल महाविद्यालयातील संगणक विज्ञान आणि अनुसंधान विभागातील प्राध्यापक डॉ. संदीप शंकरराव गुडेल्लीवार यांना वेल फाउंडेशनतर्फे ‘रवींद्र रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यांच्या संगणक क्षेत्राती
i
अकोला, 20 मे (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवा पाणी आल्यास अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढतच चालला आहे. एकप्रकारे अघोषित लोडशेडींग सुरू होण्याच्या या प्रकाराने नागरिक वेठीस धरल्या जात आहे, परिणामी लव
अकोला, 20 मे (हिं.स.)। वेदरत्न आचार्या सवितादेवी च्या ब्रह्मत्वात संचालित पाणिनि प्रभात कन्या महाविद्यालय- गुरुकुल, दम्माईगुडा, हैद्राबाद मध्ये बालिकांच्या सशक्तिकरण व सर्वांगीण उन्नती करिता 15 दिवसीय आर्य वीरांगणा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स
चंद्रपूर, 20 मे (हिं.स.) : वनविकास महामंडळाच्या खडसंगी वनपरिक्षेत्रात वाघाने एका बछड्याला हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बछड्याचे शवविच्छेदन मंगळवारी करण्यात आले. चिमुर तालुक्यात असलेल्या प्रादशिक वनविकास महामंडळाच्
ठाणे, 20 मे (हिं.स.)। कल्याण पूर्व येथील मंगलराघो नगर परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने उपचार करावेत. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढून सदर इमारतीतील इतर रहिवाशांना सुरक्षित स
अवघ्या 4 तासांमध्ये 30 मिलिमीटर पाऊस नाशिक, 20 मे (हिं.स.) - जिल्ह्यामध्ये मंगळवारी झालेल्या पावसामुळे सिन्नर तालुक्यात विज पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर शहरांमध्ये विविध ठिकाणी वीज मंडळाच्या वाहिनी वरती झाड कोसळल्याने ऐन सायंकाळच्या वेळी अर
रत्नागिरी, 20 मे, (हिं. स.) : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा येत्या ७ जून रोजी सत्कार करण्यात येणार आहे. मराठा मंडळातर्फे दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी, 20 मे, (हिं. स.) : चिपळूणमध्ये बुधवारी, दि. २१ मे रोजी तिरंगा सिंदूर विजय मोटर सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा संध्याकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकातून या्रा सुरू होणार असून बहादूरशेख नाका, मार्कंड
इस्लामाबाद , 20 मे (हिं.स.)।भारताकडून पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. शाहबाज सरकार विजयाचा दावा करुन जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत आहे. अशातच सरकारने पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांना बढती दिली आहे. भारत
काठमांडू, २० मे, (हिं.स) : मंगळवारी नेपाळमध्ये भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पहिला भूकंप दुपारी अंदाजे १ वाजून ४४ मिनिटांनी जाणवला, ज्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर पश्चिम न
ढाका , 20 मे (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. बांगलादेशचे हंगामी सरकारने शेख हसीना यांच्या पक्षावर अधिकृतपणे बंदी घातल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच, या निर्णयामुळे त्यांना निवडणूक ल
पॅरिस , 20 मे (हिं.स.)।फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीला नकार दिला आहे.ही बैठक संयुक्त राष्ट्र महासागर संमेलनाच्या काळात होणार होती. युनूस या संमनेलनात सहभागी हो
वॉशिंगटन , 19 मे (हिं.स.)।अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कॅन्सरने ग्रासलं आहे. बायडन यांना प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झाल्यानं त्यांची प्रकृती ढासाळत चालली आहे. रविवारी(दि.१७) बायडन यांच्या कार्यलयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. बायड
मुंबई, 20 मे (हिं.स.)।बॉलीवूड अभिनेता हर्षवर्धन राणे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. हा अभिनेता त्याच्या चाहत्यांना स्वतःशी संबंधित अपडेट्स देत राहतो. सध्या हर्षवर्धन त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आणि त्याच्या अभ्यासात व्यस्त आहे.दरम्यान, ह
मुंबई, 20 मे (हिं.स.)।अलिकडेचं 'हेरा फेरी ३' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता हा चित्रपट मोठ्या वादात अडकला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' हा चित्
मुंबई, 20 मे (हिं.स.)। भारतात हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ खूप जास्त आहे. भारतात असणा-या क्रेझमुळेच अनेक चित्रपट प्रथम भारतात आणि नंतर परदेशात प्रदर्शित होत आहेत.त्यानुसार भारतात टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल ८' म्हणजेच 'मिशन इम्पॉसिबल - द फायनल रेकनि
मुंबई, 20 मे (हिं.स.)। अनेक वर्षं झी मराठीने आपली ओळख आपल्या कथा, मालिकांमधून जपली आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली ही वाहिनी, ह्यावर्षीपासून एक नवा उपक्रम घेऊन आली आहे तो म्हणजे 'आंबा महोत्सव २०२५'. हा पहिल्या 'सीझनल' सोहळ्याचं निवेदन
लखनऊ , 20 मे (हिं.स.)।आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडिअमवर १९ मे रोजी झालेल्या सामन्यावेळी दिग्वेशने जे कृत्य केले त्यामुळे मैदानावरच खेळाडू भिडण्याची व
जयपूर , 20 मे (हिं.स.)| पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव दिसून आला. भारताने मोठी कारवाई केलीया काळात अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंनी भारताविरुद्ध गरळ ओकली. त्यामुळेच आता भारताकडून जयपूरच्या सवाई मान
लखनऊ, 20 मे (हिं.स.)।आयपीएलच्या १८ व्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीबाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौच्या मैदानात रंगलेली २०० पारची लढाई जिंकत लखनौ सुपर जाएंट्सलाही आपल्यासोबत प्लेऑफ्सच्या शर्यतीतुन बाहेर केले. लखनौच्या मैदानात रंग
मुंबई, 19 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव सुरु आहे. याचदरम्यान, बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आगामी आशिया चषकातून टीम इंडिया माघार घेणार असल्याचं समोर आलं आहे.येत्या जूनमध्ये होणार असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ भा
जन्म :- १५ ऑक्टोबर १९४७. जन्म ठिकाण :- नाशिक. शिक्षण :- एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर). ज्ञात भाषा :- मराठी, हिंदी व इंग्रजी. वैवाहिक माहिती :- विवाहित, पत्नी श्रीमती मीना. अपत्ये :- एकूण १ (एक मुलगा). व्यवसाय :- शेती. पक्ष :- राष्ट्र
आपली संस्कृती, आपला अभिमान यांचा ऐतिहासिक आणि लोभस अनुभव…. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज य
प्रस्तावना भारत आज विकासाच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आणि जागतिक सहकार्याच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, त्याच वेळी एक अंतर्गत धोका दिवसेंदिवस गडद होत आहे, तो म्हणजे ‘गझवा-ए-हिंद’चा धोका ! 'गझवा-ए-हिंद' म्हणजे भारतात जिहादी राष्ट्र स्थापनेच्य
जळगाव,, 13 मे (हिं.स.) खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची खरीपाची तयारी सुरू झाली आहे. पावसाच्या आगमनाची वाट पाहताना बियाण्यांची निवड, त्याची प्रक्रिया आणि योग्य साठवणूक याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माहितीकरिता जिल्हा
जळगाव, 20 मे, (हिं.स.) जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात शहरातील गजबजलेल्या भागात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष) अपघाता
जळगाव, 20 मे (हिं.स.) यावल तालुक्यातील महेलखेडी येथील माहेर असलेली विवाहिता पतीसोबत दुचाकीहून महेलखेडी जात असताना विरावली गावाजवळ विवाहितेने दुचाकी थांबवत शेतातील विहिरीत धावत जाऊन उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच पतीने आरडाओरड केल्यानंतर नागरिका
जळगाव, 20 मे (हिं.स.) रावेर तालुक्यातील खिर्डी येथे एक तरुण गावठी कट्टा स्वतः जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती निंभोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी खिर्डी खुर्द शिवारात निळकंठ पुंडलिक बढे यांचे शेत गट क्रमांक ३४९ मध्ये एका घर
जळगाव, 20 मे (हिं.स.) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीच्या घटना घडताय. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तामसवाडी ग्रामपंचायतीतील अधिकारी दिनेश साळुंखे (वय ५३) यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. दिनेश साळुंखे यां
Copyright © 2017-2024. All Rights Reserved Hindusthan Samachar News Agency
Powered by Sangraha