नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.) - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे: “शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व शिक्षकांना मी मनःपूर्वक
तब्बल 310 संघटनांकडून भागवतांच्या सामुदायिक कार्यक्रमाला पाठिंबा लंडन, 04 सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 ते 7 सप्टेंबरदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनु
चंदीगड, 04 सप्टेंबर (हिं.स.) - उपराष्ट्रपती आणि पंजाब विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज चंदीगड येथील पंजाब विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींनी ''सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी/सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेश
श्रीहरिकोटा, 04 सप्टेंबर (हिं.स.)। भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठे यश मिळवले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पहाटेपूर्वी श्रीहरिकोटा येथून जीएसएलव्ही-एफ१७ रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस-०५ चे यशस्वी प्रक्षेपण केले. इ
Enter your Email Address to subscribe to our newsletters
युगवार्ता
नवोत्थान
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या संयुक्त पदवीदान समारंभाचे नुकतेच नवी दिल्लीत यशोभूमी येथे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे एकूण 315 विद्यार्थी या पदवीदान समार
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ''श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स''च्या (एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील. दिल्ली विद्यापीठाचे ''श्री राम कॉलेज
- जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर सरकारचा मोठा निर्णय जालना, 04 सप्टेंबर (हिं.स.) - मराठा आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. सरकारकडून त्यांच्या मनधरणीसाठी चर्चेची सत्र सुरू आहेत.
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमंत्रण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी दिले
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। बेल्जियमच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत फोर्ज लिमिटेडची पूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि थेल्स या कंपन्यांनी धोरणात्मक सहकार्य करारावर शिक्कामोर
मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.)। भारताची सर्वात पसंतीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने दिल्ली-एनसीआरमधील गुरुग्राम येथे देशातील पहिल्या ''मर्सिडीज-बेंझ स्टुडिओ''चे उद्घाटन केले. यासोबतच भारताने ब्रँडच्या एका पूर्णपणे नवीन जागतिक ब्रँड अनु
मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.) : रेंटोमोजो लिमिटेडने (''कंपनी'') आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) संबंधी बिड/ऑफर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला करण्याची घोषणा केली आहे. या ऑफरचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३८४ रूपये ते ४०
District Health Officer Dr. Sudhakar More suspended
बीड, 04 सप्टेंबर (हिं.स.)।अंतरवाली सराटी येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची आज भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आणि आंदोलनाला त्यांनी जाहीर पा
लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून, मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील १३ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या
लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत शाश्वत शेतीचे व्यवस्थापन करण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील
लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हे तपास प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि सक्षम करण्याच्या दिशेने लातूर जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून (एनसीआरबी) प्राप्त म
लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : लातूर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत शहरातील विविध विकासकामे तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि प्रत्
परभणी, 04 सप्टेंबर (हिं.स.)। सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार गट-क संवर्गाची सुधारित अनुकंपा नियुक्ती प्रतीक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली आह
परभणी, 04 सप्टेंबर (हिं.स.)। विशेष सखोल पुनरिक्षण अंतर्गत राज्यात परभणी जिल्ह्याचे काम उल्लेखनीय झाले आहे. याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी कौतुक केले. दरम्यान, पुढील टप्प्यात करण्यात येणारी महत्त्वाची कामेही संबंधित अधिकारी व कर
* जखमी गोविंदा यांना मोफत उपचार द्यावेत, अतिरिक्त मनपा आयुक्त प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांचे निर्देश * बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख आणि उपनगरीय रूग्णालयात १०० हून अधिक रूग्णशय्या सज्ज मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.) - संपूर्ण मुंबई महा
इस्लामाबाद, 04 सप्टेंबर (हिं.स.)।भारतीय वायुसेनेच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारतीय वायुसेनेने सलग 17 दिवस मोठा युद्धसराव आयोजित करण्यासाठी ‘नोटीस टू एअर मिशन्स’ (नोटम) जारी केले आहे. भारतीय वायुसेनेने 21 सप्टेंबर ते 7 ऑक्टोब
अबुजा, 04 सप्टेंबर (हिं.स.)। नायजेरियातील एका पर्यावरणविषयक संस्थेने शुक्रवारी दावा केला की, तेल पाइपलाइनमधून तेल चोरी करण्याचा प्रयत्न करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप मृतांचा आकडा अ
ओटावा, 04 सप्टेंबर (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले की, ओटावा अमेरिकेसोबत असा टिकाऊ व्यापार करार करण्यास तयार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल. त्याचबरोबर, अमेरिकेसोबत वाढत असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा
काठमांडू, 04 सप्टेंबर (हिं.स.)।पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल नेपाळ भारताकडून नुकसानभरपाई मागत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. नेपाळने भारताकडून कोणत्याही आर्थिक नुकसान
काठमांडू, 04 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुराला नऊ दिवस उलटल्यानंतर त्रिशूली येथील एका जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून किमान दोन कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.या बचावकार्यामुळे बोगद्यात अद्याप काही लोक अडकले असण्याची आ
मुंबई, 04 सप्टेंबर, (हिं.स.)। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक गुरु असतो, जो केवळ शिकवत नाही तर नकळत आपल्याला घडवतही असतो. ''सन मराठी''वरील ''सौभाग्यवती वृंदा मोहन'' मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता संग्राम समेळने वयाच्या अवघ्या तिसऱ्या
मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.)। रिक्षाच्या मागे दिसणारी ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ प्रत्येकाने वाचली असेल…पण ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये हीच ओळ जेव्हा भन्नाट ठेक्यावर ऐकू येते, तेव्हा पावलं आपोआप थिरकायला लागतात! देसी शब्दांचा तडका,
मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.)। शिक्षण हा प्रत्येक मुलांच्या / विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. चांगले शिक्षण, नोकरी उद्योगाची योग्य संधी आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न प्रत्येक विद्यार्थी पाहतो. मात्र, आजच्या वास्तवात शिक्षणाच्या वाढत
मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.)। विशालचा ''हनुमान अंश'' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करत असून, जागतिक स्तरावर ७५ कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला अनेक आव्हाना
रत्नागिरी, 4 सप्टेंबर (हिं.स.) । विद्याभारती पश्चिम क्षेत्राच्या वतीने आयोजित पश्चिम क्षेत्रीय खेलकूद स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाल्या. यावर्षी खेलकुद स्पर्धांचे यजमानपद विद्याभ
नवी दिल्ली , 04 सप्टेंबर (हिं.स.)।भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी एक मोठी घोषणा केली.बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी, भारतीय पुरुष क्रिकेट संघ जपानविरुद्ध
शेनझेन, 04 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा चायना मास्टर्स २०२६ मधील प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला. श्रीकांतला शुक्रवारी शेनझेन एरिनामध्ये हाँगकाँगच्या ली चियुक यिऊविरुद्ध १६-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांतन
दुबई, 03 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने आणखी एक विक्रम रचला आहे. तिने भारताची माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला आहे. स्मृती मानधना ति
पुण्यातल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा मनाला वाटेल तसा अर्थ सांगून मनुस्मृति ग्रंथाबद्दल अपसमज अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मनुस्मृती या ग्रंथाला स्थल, काल याचे कोणतेही बंधन नाही; असे जगातील विद्वानांचे म्हणणे आहे. जगातल्
पूर्णा, कयाधू नदीच्या तीरावर वसलेल्या हिंगोली जिल्ह्याची माती अत्यंत कसदार आहे. या मातीला जेव्हा पाण्याची जोड मिळते, तेव्हा शिवार सोन्यासारखे पिकते. मराठवाड्याच्या सिंचन इतिहासात येलदरी धरणाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्णा नदीवर उभारलेला हा ब
Maharashtra, 18 ऑगस्ट (हिं.स.)।पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आ
महाराष्ट्राला पावसाचे अप्रूप आहे आणि पाण्याची चिंताही. पाऊस किती पडतो, यापेक्षा तो किती अडतो, किती जिरतो आणि किती जपला जातो, यावर महाराष्ट्राची उद्याची जलसुरक्षा अवलंबून आहे. याच जाणिवेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी २१ ऑगस्टच्या जलसंधारण दिनी राज्
रत्नागिरी, 4 सप्टेंबर (हिं.स.) । गोवंश जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोघांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करून अटक केली. पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळण्याचा प्रयत्न आरोपींनी केला; मात्र वाहनाच्या पुढील चाकांमध
तीन ठिकाणी छापे; १६ जणांवर गुन्हे दाखल, ४ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात रव
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत घरफोडी आणि मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून,
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। सिंधी समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Copyright © 2017-2024. All Rights Reserved Hindusthan Samachar News Agency
Powered by Sangraha