उजनीतून नदीत पाणी पण वीजपुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट
सोलापूर, 08 मे, (हिं.स.)। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर हे पाणी चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले असले, तरी नदीकाठचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वीज नसल्यामुळे विद्युत मोटारी बंद पडल्या असून
Invalid email address
संपर्क करें
हिन्दुस्थान समाचार बहुभाषी न्यूज एजेंसी एम-6, भगत सिंह मार्केट, गोल मार्केट, नई दिल्ली- 110001