राज्यात आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान
मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २
राज्यात आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान


मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

वर्धा - ७.१८ टक्के

अकोला - ७.१७ टक्के

अमरावती -६.३४ टक्के

बुलढाणा - ६.६१ टक्के

हिंगोली - ७.२३ टक्के

नांदेड - ७.७३ टक्के

परभणी - ९.७२ टक्के

यवतमाळ - वाशिम - ७.२३ टक्के

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande