लातूर : काँग्रेस जिल्हाध्यक्षांची पूरग्रस्त भागांना भेट
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. आज हलगरा, तांबरवाडी, हालसी व औराद शहाजनी येथे अतीवृ
अ


लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.

आज हलगरा, तांबरवाडी, हालसी व औराद शहाजनी येथे अतीवृष्टी ची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा विश्वास दिला.अतिवृष्टीने शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरसकट लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करणे व शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे...

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande