अमरावती जिल्ह्यात २२० गावे पाणीटंचाईच्या छायेत, नऊ गावांना २१ टॅंकरद्वारे होतोय पाणीपुरवठा
अमरावती, 25 मे (हिं.स.)। यंदाच्या भीषण उन्हाळ्यात मेळघाटात पाणी पेटले असून सद्यःस्थितीत चिखलदरा तालुक्यातील जवळपास २२० गावे पाणीटंचाईच्या कवेत आल्याचे वास्तव आहे. सध्या नऊ गावांना २१ टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून येत्या काही दिवसांत टॅंकर अव

Invalid email address

कृपया संपूर्ण बातम्या वाचण्यासाठी येथे हिन्दुस्थान समाचारचे वर्गणीदार व्हा.

संपर्क करें

हिन्दुस्थान समाचार बहुभाषी न्यूज एजेंसी एम-6, भगत सिंह मार्केट, गोल मार्केट, नई दिल्ली- 110001

(+91) 7701800342 / 7701802829

marketing@hs.news


 rajesh pande